12th pass scholarship: नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून देशातील विविध क्षेत्रांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना नेहमीच राबविण्यात येतात. यासोबतच शासन विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांचे हित जोपासण्याचे काम करत आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांचे हित जोपासण्यासाठी शासन महत्त्वाचे निर्णय घेत आहे.
कोणत्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार, येथे क्लिक करून पहा
गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक आर्थिक सहाय्य योजना आणि शिष्यवृत्ती योजना सरकारकडून पुरविल्या जातात. नुकतीच बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.
12वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकार 50 हजार रुपयांचा लाभ देत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा लाभ कसा मिळणार? आणि त्यासाठी अर्ज कुठे करायचा? ही माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.12th pass scholarship
कोणत्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार, येथे क्लिक करून पहा