Pm Kisan Scheme Maharashtra: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…! मोदी सरकार देणार 15 लाख रुपये, असा करा ऑनलाईन अर्ज..!

Pm Kisan Scheme Maharashtra: जे शेतकरी एकत्र येऊन संस्था किंवा कंपनी स्थापन करतात तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. किमान 11 शेतकऱ्यांची संस्था किंवा कंपनी स्थापन करून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारला 2024 पर्यंत 10,000 एफपीओ बनवायचे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या योजनेचा लाभ घ्यावा.

शेतकरी मित्रांनो या योजनेचा अर्ज कसा करायचा आणि या योजनेच्या कोणकोणत्या अटी आहेत अशी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ संपूर्ण पहा.

 

या योजनेच्या अटी आणि अर्ज कसा करायचा पाहण्यासाठी येथे क्लिक करा