Solar pump scheme: मागेल त्याला मिळणार विहीर आणि त्यासोबतच मिळणार सोलर पंप, जाणून घ्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती

Solar pump scheme

Solar pump scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याला जर शेती करून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर त्याला पिकाच्या लागवडीपासून तर काढणी पर्यंत सर्व नियोजन करावे लागते. मात्र अनेक वेळा पाणी कमी पडल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाचे मोठे नुकसान होते. यामुळे शेती करायची असल्यावर सर्वात महत्त्वाची म्हणजे पाणी असते.   या योजनेसाठी लाभार्थी अटी, कागदपत्रे अशी संपूर्ण माहिती येथे … Read more

Farm road demand: शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल तर, असा करा अर्ज..! त्यानंतर तुमचा रस्ता कोणीही आडु शकणार नाही?

Farm road demand

Farm road demand: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज या पोस्ट मध्ये आम्ही सर्व शेतकरी बांधवांना ही माहिती देणार आहोत की जर शेतकरी बांधवांना शेतापर्यंत रस्ता नसेल तर कायदेशीर अर्ज कसा करावा आणि या अर्जानंतर किती दिवसांनी तुम्हाला शेतापर्यंत रस्ता मिळेल. कोणती प्रक्रिया जलद आहे ज्यामुळे तुम्हाला कमी दिवसात सरकारकडून कृषी रस्त्याची मंजुरी मिळू शकेल.   शेत रस्ता … Read more

Namo Shetkari Yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय..! नमो शेतकरी योजनेचे या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार 2000 हजार रुपये

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana: भारतात जून ते सप्टेंबर असा चार महिन्यांचा मान्सून कालावधी असतो. या चार महिन्यांतील पावसावर शेतीचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, पावसाळ्याचे चारपैकी तीन महिने उलटले आहेत. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचा पावसाळा संपला आहे.   नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार येथे क्लिक करून पहा   मात्र या तीन … Read more

Control of bollworm on cotton: कपाशीवरील बोंडअळी नियंत्रणासाठी घरगुती उपाय; हे उपाय केल्याने कापूस उत्पादनात मोठी वाढ होणार

Control of bollworm on cotton

Control of bollworm on cotton: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस हे राज्यातील प्रमुख पिकांपैकी एक आहे. मात्र कापूस उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे. कारण कापूस पिकावर आता विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. परंतु कापूस उत्पादनात घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे गुलाबी बोंडअळी. राज्यातील अनेक भागात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या कापूस पिकावर होत आहे. त्यामुळे कापूस उत्पादनात घट होत … Read more

E- challan online: तुमच्या गाडीवर असलेला दंड, फाईन कसा भरावा? येथे पहा स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती

E- challan online

E- challan online: एकात्मिक ई-चलान प्रणाली असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. सुमारे 60 कोटी रुपये खर्चून संपूर्ण राज्यात “एक राज्य एक ई-चलान” प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत, राज्य पोलीस कोणत्याही शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ई-चलान जारी करू शकतात. पोलिसांना अनेक सेवा प्रदात्यांकडून सुसंगतता आणि उत्तम नेटवर्क कनेक्टिव्हिटी असलेली हॅन्डहेल्ड उपकरणे दिली … Read more

House flies: घरात माश्याचा सुळसुळाट झाला असेल तर हे 5 सोपे उपाय करा, घरातून माश्या गायब होतील

House flies

House flies: पावसाळा सुरू होताच घरात किडे, माशा दिसू लागतात. यापैकी, अनेकांसाठी माशी सर्वात त्रासदायक आहे. दिवसभर माश्या घरातच इकडून तिकडे वावरत राहतात. त्यामुळे व्यक्तीला साहजिकच राग येतो. यावेळी माश्या घरात ठेवलेले अन्न व पाणी अशा इत्यादी पदार्थावर घोंगावत असतात. हे अन्न आणि पाणी पिण्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.       हे घरगुती उपाय करून … Read more

Electricity bill: आयुष्यभर मोफत वीज मिळवा! फक्त 443 रुपयांचे हे खास उपकरण वापरा

Electricity bill

Electricity bill: नमस्कार मित्रांनो, सध्या बाजारात विविध प्रकारची सौरऊर्जेवर चालणारी गॅजेट्स उपलब्ध आहेत. हे गॅजेट्स तुम्ही घरीही वापरू शकता. त्यांची किंमत इतकी स्वस्त आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल.       443 रुपयांचे हे खास उपकरण कोणते आहे आणि खरेदी कोठे करायचे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा   वीज हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग … Read more

ATM withdrawal rules: बँकेचे नियम बदलले! ATM मधून एका दिवसात फक्त एवढेच पैसे काढता येणार, नवीन नियम पहा

ATM withdrawal rules

ATM withdrawal rules: मित्रांनो, रोख ही अशी गोष्ट आहे जी डिजिटल पेमेंटच्या युगातही काही वेळा आवश्यक असते. जरी UPI व्यवहार वाढत असला, तरीही 1 मोठा वर्ग आहे जो रोख वापरण्यास प्राधान्य देतो. ATM मिशन आता जगभरात सगळीकडे मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्यामुळे रोख उपलब्धताही आमच्यासाठी खूप सोपी झाली आहे. परंतु बहुतांश बँका एटीएम मधून पैसे काढण्यासाठी … Read more

Coconut News: तुम्हाला माहिती आहे का? हिंदू धर्मात महिलांना नारळ फोडण्यास का परवानगी नाही? जाणून घ्या कारण…

Coconut News

Coconut News: नमस्कार मित्रांनो, हिंदू धर्मात नारळाला विशेष महत्त्व आहे. नारळ हे पवित्र फळ मानले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडून केली जाते. पण हिंदू धर्मात महिलांना नारळ का फोडता येत नाही? चला आज जाणून घेऊया त्यामागील दंतकथा…       येथे क्लिक करून पहा हिंदू धर्मात महिलांना नारळ फोडण्यास का मनाई आहे   यामागची … Read more